एम.आय.एम.पुसद शहराच्या वतीने मा.तहसीलदार यांना निवेदन देऊन रास्त भाव दुकाने सकाळी व संध्याकाळी उघडे ठेवण्याची मागणी.
केंद्र शासनाने 21 दिवसांचा लॉक डाऊन केल्यानंतर जे लोक मजूर कष्टकरी श्रमकरी अत्यंत गरीब असणारे ज्याचे पोट हातावर आणून संध्याकाळी खाणे आहे अशा वर्गातील सर्व लोकांना राशन दुकान वरच त्यांना अवलंबून राहावे लागते. लॉकडाऊन झाल्यानंतर आठ दिवसाचा कार्यकाळ निघून गेला परंतु शासनाने अजूनही काय व कसे नियोजन केले याबाबत सर्व गरीब जनता अनभिज्ञ आहे म्हणून विविध पक्षाचे संघटनेचे लोक निवेदने देत आहेत त्यापैकी एम आय एम पक्षाच्या यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहराच्या वतीने लवकरात लवकर शासनाने तालुका पातळीवरचे तहसीलदार तसेच तालुक्याचे मुख्य अधिकारी यांनी लवकरात लवकर श्रमिक कष्टकरी मजूर कामगार यांना दोनवेळचे जेवण कसे मिळेल? याकरिता अन्नपुरवठा विभागाला निर्देश व आदेश देऊन प्राधान्याने या गरीब श्रमकरी कष्टकरी मजूर लोकांना लवकरात लवकर अन्न कसे मिळेल याची व्यवस्था करावी व रास्त भावाची दुकान हे दोन वेळ उघडे असावे त्यात कुठलेही काळाबाजार होणार नाही याची दक्षता मा.तहसीलदार यांनी घ्यावी अशा आशयाचे व तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार महाराष्ट्रातील शासन व केंद्र शासनाने आदेशाचे पालन करून सर्व रास्त भाव दुकानदार यांनी दुकान उघड़े ठेवण्याची वेळ स्टॉक, व रेट, फलक लावून मालाची विक्री व दुकान उघडण्याची वेळ सकाळी आठ ते दोन आणि संध्याकाळी चार ते आठ उघडे ठेवून शासनाच्या नियमाप्रमाणे धान्य गहू तांदूळ दाळ व साखर इत्यादी केंद्र शासनाचे आदेशाप्रमाणे ही सर्व सवलती देण्याची प्रमुख मागणी व काळाबाजार करणाऱ्या रास्त भाव दुकानदारावर नियमानुसार कडक कारवाई करण्याबाबतचे निवेदन एमआयएमचे शहराध्यक्ष सय्यद सिद्दिकोद्दीन यांनी दिले आहे.
केंद्र शासनाने 21 दिवसांचा लॉक डाऊन केल्यानंतर जे लोक मजूर कष्टकरी श्रमकरी अत्यंत गरीब असणारे ज्याचे पोट हातावर आणून संध्याकाळी खाणे आहे अशा वर्गातील सर्व लोकांना राशन दुकान वरच त्यांना अवलंबून राहावे लागते. लॉकडाऊन झाल्यानंतर आठ दिवसाचा कार्यकाळ निघून गेला परंतु शासनाने अजूनही काय व कसे नियोजन केले याबाबत सर्व गरीब जनता अनभिज्ञ आहे म्हणून विविध पक्षाचे संघटनेचे लोक निवेदने देत आहेत त्यापैकी एम आय एम पक्षाच्या यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहराच्या वतीने लवकरात लवकर शासनाने तालुका पातळीवरचे तहसीलदार तसेच तालुक्याचे मुख्य अधिकारी यांनी लवकरात लवकर श्रमिक कष्टकरी मजूर कामगार यांना दोनवेळचे जेवण कसे मिळेल? याकरिता अन्नपुरवठा विभागाला निर्देश व आदेश देऊन प्राधान्याने या गरीब श्रमकरी कष्टकरी मजूर लोकांना लवकरात लवकर अन्न कसे मिळेल याची व्यवस्था करावी व रास्त भावाची दुकान हे दोन वेळ उघडे असावे त्यात कुठलेही काळाबाजार होणार नाही याची दक्षता मा.तहसीलदार यांनी घ्यावी अशा आशयाचे व तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार महाराष्ट्रातील शासन व केंद्र शासनाने आदेशाचे पालन करून सर्व रास्त भाव दुकानदार यांनी दुकान उघड़े ठेवण्याची वेळ स्टॉक, व रेट, फलक लावून मालाची विक्री व दुकान उघडण्याची वेळ सकाळी आठ ते दोन आणि संध्याकाळी चार ते आठ उघडे ठेवून शासनाच्या नियमाप्रमाणे धान्य गहू तांदूळ दाळ व साखर इत्यादी केंद्र शासनाचे आदेशाप्रमाणे ही सर्व सवलती देण्याची प्रमुख मागणी व काळाबाजार करणाऱ्या रास्त भाव दुकानदारावर नियमानुसार कडक कारवाई करण्याबाबतचे निवेदन एमआयएमचे शहराध्यक्ष सय्यद सिद्दिकोद्दीन यांनी दिले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा