मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

2019 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
अज्ञात वाहणाच्या धडकेत जखमी झालेल्या महिलेल्या मातृभुमी फाऊंडेशन पुसद कडुन जिवदान. पुसद येथील छञपती शिवाजी महाराज चौक ते बसस्थानक सत्यशांती हाॅस्पिटलच्या समोर एका महिलेल्या अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे ती महिला जखमी अवस्थेत जिवाच्या अंकानत्वाने रडत बसली होती. तिचा पाय रक्तबंभबाळ झाला होता रस्ताने येणारे जाणारे सुज्ञ नागरिक विचारपुस करुन जाते होते तिची कुणाला कदर आली नाही.व कोणत्याही नागरीकांनी दवाखाण्यात नेण्याचे धाडस केले नाही. इतक्यात गजानन हिंगमिरे या युवकाने मोबाईल फोन द्वारे सदर घटनेची माहिती मातृभुमी फाऊंडेश पुसदचे अध्यक्ष सतिश शेवाळकर.यांना कळविली त्यांने  क्षणाचा ही विलंब न करता  त्यांचे संघटचे सदस्य शरद गांवडे यांना घेऊन घटनास्थळावर जाऊन महिलेची विचारपुस केली. व तिला तात्काळ आँटोने विनामूल्य सेवा करुन पुसद येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करुन तातडीने डाॅक्टरांना सांगुन उपचार सुरु केले. त्या महिलेने चेहऱ्यावर हसे आणुन मातृभुमी फाउंडेशनचे अध्यक्ष सतिश शेवाळकर .व सदस्य शरद गांवडे यांचे आभार मानले,
आर्णी येथे आर्य वैश्य समाजाचा परिचय मेळावा संपन्न हजारोच्या संख्येत समाजबांधवांची उपस्थिती प्रतिनिधी- किरण मुक्कावार आजच्या धकाधकीच्या जीवनात अवघड असलेले जोडीदार शोधण्याचे काम परिचय मेळाव्यामुळे सुकर झाले आहे आर्य वैश्य समाज आर्णी चया वतीने राज्यस्तरीय उपवर उपवधू मेळावा भव्यदिव्य स्वरूपामध्ये पार पडला. या मेळाव्याचे उद्घाघाटन हिंगणघाट चे आमदार समीर भाऊ कुणावार, वर्ध्याचे जिल्हाधिकारी श्री विवेक भिमनवर तसेच औरंगाबाद येथील आयएएस अधिकारी श्री राहुल रेखावार यांच्या उपस्थितीत करण्यात आले त्यावेळी व्यासपीठावर विदर्भ आर्य वैश्य समाजाचे अध्यक्ष गणेश भाऊ चक्करवार, यवतमाळ जिल्हा आर्य वैश्य समाजाचे अध्यक्ष तसेच समाज भूषण पुरस्कार प्राप्त श्री राजूभाऊ असेगावकर व आर्य वैश्य समाज यवतमाळ महिला जिल्हाध्यक्ष गौरीताई बनगीनवार हे उपस्थित होते. या उपवर उपवधू परिचय मेळाव्याला महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक , तेलंगणा या राज्यातून समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते अतिशय सुंदर  मेळाव्याचे आयोजन आर्णी येथील आर्य वैश्य समाजाचे अध्यक्ष श्री राजूभाऊ पदमवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सर्व स
पुसद विधानसभा के युवा उमेदवार इंद्रनील मनोहरराव नाईक इनकी ऐतेहासिक जीत. महाराष्ट्र - यवतमाल जिले के पुसद विधानसभा निर्वाचन क्षेत्र से महाराष्ट्र के पूर्वमंत्री मनोहरराव नाईक के सुपुत्र युवा उमेदवार इंद्रनील मनोहर नाईक ने भाजपा के उमेदवार निलय नाईक को करारी हार देते हुए कुल 89143 मत हासिल करके एक ऐतिहासिक जीत हासिल की । आपको बतादे के राष्ट्रवादी का किला माने जाने वाले इस चुनाव क्षेत्र में एक ही परिवारज के दो भाई निलय नाईक और छोटे भाई इंद्रनील नाईक चुनाव मैदान में होने के कारण पूरे महाराष्ट्र की नज़र पुसद विधानसभा की इस सीट पर बानी हुई थी । आखिरकार 2019 के इस विधानसभा चुनाव में राष्ट्रवादी के युवा उमेदवार इंद्रनील मनोहरराव नाईक की 9701 ओठों से ऐतेहासिक जीत होने के चलते पुसद विधानसभा का इतिहास कायम रहा ।
पुसद विधानसभा मतदारसंघांमध्ये फक्त वंचित बहुजन आघाडी व राष्ट्रवादीमध्ये सरळ लढत. प्रतिनिधी किरण मुक्कावार, येत्या निवडणुकीमध्ये 81 पुसद मतदार संघांमध्ये प्रचाराने वेग घेतला आहे आम्ही पुसद तालुक्यातील गाव- खेड्यात जाऊन पाहणी करत आहे. प्रत्येक गाव तांड्यात फक्त राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडी मध्ये सरळ-सरळ टक्कर दिसत आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार मागील पाच वर्षापासून बीजेपी सरकारने गोरगरीब जानते साठी बेरोजगार व शेतकरी साठी काहीच केले नाही तसेच लाखो सुशिक्षित बेरोजगार युवा देखील वन वन फिरत आहे विकासाच्या पता नाही सरकारने मोठे मोठे घोटाळे केले आहेत तसेच स्थानिक उमेदवार हे देखील कुछकामी नसून निष्क्रिय आहे अशा प्रकारचे गंभीर आरोप येथील मतदाता यांनी बेजेपी व येथील उमेदवार लावलेले आहेत.  संपूर्ण पाहता पुसद विधानसभा मतदारसंघांमध्ये फक्त वंचित बहुजन आघाडी व राष्ट्रवादी या दोघांमध्ये जोरदार लढत दिसून येत आहे.
माजी नगर अध्यक्ष सतिष बयास यांच्या वाढदिवसा निमित्य संत श्री दोला महाराज वृद्ध आश्रमामध्ये साहित्य वाटप. यवतमाळ जिल्हयातील उमरी पठार ता,आर्णि येथील निराधार वृध्दानां जोपासणारा कर्मयोगी शेषराव डोगंरे यांनी वृद्धाची सेवा करणारे डोंगरे त्याच्या कर्तुत्वावर प्रकाश टाकण्याचा आपला स्वतःचा मोह आवरता आला नाही या मानसाचे कर्तुत्व समाजासाठी रात्रदिवस कष्टकबाड करून झिझत राहतो मानसाच्या जिवनात जन्माला आलेला मानुस त्यास एकनाएक दिवस मरनाला समोर जावच लागतो, अशा प्रसंगी डोगंरे यांनी आपले कुढेही पाऊल न थांबवता निष्काम सेवा करण्याचे काम सुरूच ठेवले आहे, डोगंरे यांनी स्वतः अन्न दात्याच्या भेटी घेऊन व जनतेत स्वस्तांहा झपाटयाने जाऊन व फोनवरती संपर्क साधुन सन १९९१ पासुन आपला उपक्रम न थांबवता चालुच ठेवला आहे हे वास्तव्य आहे, एकेकाळी चंद्रपुर वरुन दिग्रसकडे फोरव्हिलरने जात असताना रस्त्यात एक वृद्धश्रम उमरी पठार येथे दिसताच डोगंरे हे वृद्धाश्रमाकडे गाडी वळवुन तेथील वृद्धाचे सात्वन करण्यात आल्यानंतर त्यातील एक प्रवाशी ढसढसा रडायला सुरुवात केली, ग्रामीण भागातील गरीब गरजु निराधार निराश्रीत श्रमज
केंद्रीय निरीक्षकांनी घेतला निवडणूक यंत्रणेचा आढावा. मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे निर्देश.   निवडणूक आयोगाच्या सुचनांचे पालन करण्याचे आवाहन. यवतमाळ दि.  6   :  जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त करण्यात आलेल्या केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी जिल्हा प्रशासनासह संपूर्ण निवडणूक यंत्रणेचा आढावा घेतला. नियोजन भवनात झालेल्या या बैठकीला जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, वणी आणि राळेगाव विधानसभा मतदारसंघासाठी असलेले निवडणूक निरीक्षक आशिष सक्सेना, यवतमाळ आणि दिग्रस विधानसभा मतदारसंघासाठी असलेले निरीक्षक जे.आर. डोडीया, आर्णि, पुसद आणि उमरखेड विधानसभा मतदारसंघासाठी असलेले निरीक्षक सुशीलकुमार मौर्य तसेच कायदा व सुव्यवस्थाकरीता असलेले निवडणूक निरीक्षक पी. विजयन, पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, अपर पोलिस अधिक्षक नुरुल हसन, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे आदी उपस्थित होते. यावेळी बोलतांना कायदा व सुव्यवस्था निवडणूक निरीक्षक के. विजयन म्हणाले, निवडणुकीच्या आचारसंहितेच्या कालावधीतच दसरा आणि नवरात्र हे धार्मिक सण साजरे होत आहे. दुर्गादेवी विसर्जन सर्वत्र शांततेत पार
विधानसभेसाठी जिल्ह्यात 136 उमेदवारांचे 205 नामांकन यवतमाळ, दि. 05  :   जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत (4 ऑक्टोअखेर) एकूण 136 उमेदवारांनी 205 नामांकन दाखल केले. यात 76 – वणी विधानसभा मतदारसंघांत 21 उमेदवारांनी 34 नामांकन, 77 – राळेगाव विधानसभा मतदारसंघात 20 उमेदवारांनी 28 नामांकन, 78 – यवतमाळ विधानसभा मतदारसंघात 15 उमेदवारांनी 26 नामांकन,  79 – दिग्रस विधानसभा मतदारसंघात 15 उमेदवारांनी 21 नामांकन, 80 – आर्णि विधानसभा मतदारसंघात 15 उमेदवारांनी 24 नामांकन, 81 – पुसद विधानसभा मतदारसंघात 19 उमेदवारांनी 27 नामांकन आणि 82 – उमखेड विधानसभा मतदारसंघात 31 उमेदवारांनी 45 नामांकन दाखल केले आहेत. विधानसभेकरीता नामनिर्देशन दाखल करण्यासाठी 27 सप्टेंबरपासून सुरूवात झाली. या दिवशी सातही विधानसभा मतदारसंघात एकही नामांकन दाखल झाले नाही. दि. 30 सप्टेंबर रोजी 3 उमेदवारांचे 4 नामांकन, दि. 1 ऑक्टोबर रोजी 6 उमेदवारांचे 7 नामांकन, दि. 3 ऑक्टोबर रोजी 36 उमेदवारांचे 50 नामांकन आणि शेवटच्या दिवशी म्हणजे 4 ऑक्टोबर रोजी 103 उमेदवारांचे 144 नाम
अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला  यवतमाळ - दि. ०२    आज दि. २ ऑक्टो २०१९ रोजी सकाळी ७ वाजता च्या सुमारास घाटंजी रोडवरील चापडोह शिवारात रोड लगत २५ ते २७  वयोगटाच्या अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला आहे. सदर महिलेचे शीर दगडाने ठेचले असून मान धारधार शस्त्राने कापलेले असुन, सदर महिलेचे कपडे व अंगावरील वस्तू यावरून कृपया ओळख पटवणे शक्य होत नाही अंगावर काळे रंगाचा सलवार असून त्यावर पांढरे ठिपक्यांची नक्षी आहे व ओढणी पांढरे पिवळ्या रंगाचे आहे अंगावर बाजारातील दागिने असून नकली आहेत पायात काळे रंगाची चप्पल आहे. या महिलेचा बलात्कार करुन करुन खुन केल्याचा संशय व्यक्त केल्या जात आहे. विशेष म्हणजे गोधणी बायपास, अमोलकचंद विधी महाविद्यालय परिसर हा नेहमीच आंबट शौकीनांसाठी प्रसिद्ध आहे. या भागात यापूर्वी जोडप्याला लुटण्याचे तसेच छेडछाडीचे प्रकरणे घडले असुन पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसुन येते.  मात्र या प्रकरणातुन पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले असुन या गंभीर प्रकरणातील आरोपींचा शोध घेणे महत्वाचे आहे.
यवतमाळ : पत्नीच्या आत्महत्या पाहताच पती पोलिस ने केले विष प्राशन. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहर येथील पोलिस वसाहतीत पोलिस कर्मचारी शंकर राठोड यांच्या पत्नीने घरगुती वादातून पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली घरी परतलेल्या पतीने ही घटना पाहताच कीटकनाशक पिऊन जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला ही घटना शुक्रवारी दिनांक 27 रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. विष प्राशन केलेले पोलिस कर्मचारी शंकर राठोड यांची प्रकुति चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी नागपूर येथे पाठविण्यात आल्याची माहिती आहे. तर वर्षा शंकर राठोड (वय 30) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. शंकर राठोड हे पुसद येथील उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराग जैन यांच्या शासकीय वाहनावर चालक आहेत. शंकर राठोड हे पोलिस ठाण्याच्या आवारात असलेल्या पोलिस वसाहतीत राहतात. शुक्रवार सकाळी त्यांचे पत्नीसोबत घरगुती वाद झाल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर शंकर राठोड घराबाहेर पडून पोलिस ठाण्यात आले. दरम्यान, काही वेळानंतर ते घरी परतल्यावर त्यांच्या पत्नीने पंख्याला लटकवून घेतल्याचे चित्र दिसले. त्यामुळे भावनावेग अनावर होऊन दुचाकीवरून ते थेट
विधानसभेसाठी यवतमाळ जिल्ह्यात एकूण 21 लक्ष 72 हजार मतदार                                             (जिल्हाधिकारी अजय गुल्हाने)   *निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज * 2499 मतदान केंद्रांवर होणार मतदान यवतमाळ दि. 23 :  मुकाबला वृतपत्र सेवा,  संपादक: सैय्यद मुजीबोद्दीन विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाली असून जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्ह्यात एकूण 21 लक्ष 72 हजार 205 मतदार असून 2499 मतदान केंद्रावर हे मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, अपर जिल्हाधिकारी सुनील महेंद्रीकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे उपस्थित होते. जिल्ह्यात दिव्यांग मतदारांची संख्या 5333 आहे, असे सांगून जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले, निवडणुकीच्या कामाकरीता सर्व मतदान केंद्रांवर एकूण 12 हजार 995 अधिकारी व कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. सातही विधानसभा मतदार क्षेत्रासाठी जिल्ह्यात
सण उत्सव दरम्यान शांतता व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज. पुसद / दिनांक : २ सेप्टेंबर आगामी श्री गणेश उत्सव, मोहरम व ईतर सण उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे करण्यात येणार आहे. सदर सण उत्सव दरम्यान शांतता व सुव्यवस्था कायम रहावी यासाठी दिनांक २ सेप्टेंबर रोजी मा.अप्पर पोलीस अधिक्षक नुरुल हसन यवतमाळ यांचे प्रमुख उपस्थितीत पुसद शहरातील मुख्य मार्गाने व वसंतनगर हद्दीत रुट मार्च घेण्यात आले आहे. सदर रुट मार्च करिता पुसद शहर चे ठाणेदार आत्राम साहेब, वसंतनगर चे ठाणेदार परदेशी साहेब, पुसद ग्रामीणचे ठाणेदार चौबे साहेब, वाहतुक शाखेचे इंचार्ज भंडारे साहेब व ईतर ५ पोलीस अधिकारी व २५६ कर्मचारी या रूट मार्च मध्ये सहभागी होते .
अंतरराष्ट्रीय महात्मा गांधी पीस फाउंडेशन तर्फे सत्यनिर्मिति महिला मंडळ अध्यक्षा सौ शबाना खान यांना शांतीदूत पदवी ने सम्मानित. उमरखेड (ता.प्र.) जातीयवाद मुक्त भारत अभियान जन सामान्य मानसा पर्यंत पोचवींन्याची देशात एकता कायम राखण्यासाठी विश्वात शांतिच्या मार्गावर नेहमी कार्य करणाऱ्या प्रतिष्ठित समाज सेवी व्यक्तिना अंतरराष्ट्रीय महात्मा गांधी फाउंडेशन नेपाळ ह्यनच्यावतीने सम्मानित करण्यात येते या वेळी यवतमाळ जिल्ह्यातील महिला व बाल कल्याणसाठी,निराधार महिलाना न्याय मिळवून देण्यासाठी, जातीय स्लोखा कायम राहवा या साठी नेहमी प्रयत्नशील राहनारी,विद्यार्थिनीना शिक्षणसाठी सहकार्य करणारी,महिलांना स्वावलंबी बनविन्या साठी नेहमी मदद करणारी,भ्र्ष्टाचार विरुद्ध नेहमी आवाज़ बुलंद करणारी,महिलांचे संसार उध्वस्त होण्यापासुन वाचवीणारी,गोर गरीबांच्या अधिकारा साठी नेहमी नई स्वार्थ संघर्ष करणारी महाराष्ट्राची महिलांची शक्ति महिलांच्या विकासाची धारा सत्यनिर्मिति महिला मंडळ उमरखेड च्या कार्याला सम्पूर्ण देशात प्रशंसनीय प्रतिसाद मिळत आहे मंडळाच्या सामाजिक क्षेत्रात केलेले कार्याची दखल घेत अंतरराष्ट्रीय महात
पोलिस शिपाई भरतीपूर्व परीक्षा प्रशिक्षण अल्पसंख्यांक समाजातील तरुणांची 19 ऑगस्ट रोजी निवड चाचणी यवतमाळ दि.14 :  अल्पसंख्यांक समाजातील मुस्लीम, ख्रिश्चन, बौध्द, पारसी, शिख, जैन व ज्यु या समाजातील उमेदवारांना पोलिस दलामध्ये नोकरीच्या समान संधी मिळण्याच्या दृष्टीने पोलिस शिपाई भरतीपूर्व परीक्षा योजना सुरू करण्यात आली आहे. सन 2019-20 करीता या योजनेंतर्गत मुस्लीम, ख्रिश्चन, बौध्द, पारसी, शिख, जैन व ज्यु या अल्पसंख्यांक समाजातील इच्छुक उमेदवारांची 19 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा मुख्यालयातील पोलिस परेड ग्राऊंड, यवतमाळ येथे अटी व शर्तीच्या अधिन राहून निवड चाचणी घेण्यात येणार आहे. यासाठी प्रशिक्षणार्थींचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.50 लाखांपेक्षा जास्त नसल्याचा पुरावा, उमेदवार अल्पसंख्यांक समाजातील असावा, उमेदवारा 18 ते 28 वयोगटातील असावा. उमेदवाराची उंची (पुरूष 165 सेमी) व छाती 76 सेमी (फुगवून 84 सेमी)  तसेच महिला उमेदवाराची उंची 155 सेमी असावी. उमेदवार इयत्ता 12 वी उत्तीर्ण असावा. उमेदवारांनी शैक्षणिक अर्हता, आधार कार्ड इत्यादी कागदपत्रांच्या सत्यप्रती अर्जासोबत देणे आवश्यक
यवतमाळ जि ल्ह्या त जमावबंदी आदेश लागू यवतमाळ, दि.  1 4  :    जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी जिल्ह्यात मुंबई पोलीस अधिनियमातील तरतुदी अन्वये जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. या आदेशानुसार जिल्ह्यात  23 ऑगस्ट  पर्यंत जमावास बंदी राहणार आहे. या आदेशान्वये जिल्ह्यात जमाव करणे, शस्त्र बाळगणे, माणसांचे एकत्रिकरण व पुतळ्याचे प्रदर्शन करणे आदी प्रकारांवर बंदी घालण्यात आली आहे. या कलमाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द मुंबई पोलीस कायदा 1951 च्या कलम 37 (1) व 37 (3)   अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा दंडाधिका ऱ्यांनी   प्रसिध्दी पत्रकांद्वारे कळविले आहे.
भीम टायगर सेनेने केली लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती साजरी. पुसद /  लोकशाहीर, सयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रणी, काॅम्रेड , फकीरा, वारणेचा वाघ या कादंब-यातून उपेक्षीतांना नायकत्व प्रदान करणा-या आण्णाभाऊ साठे यांना भिम टायगर सेनेकडून मानवंदना करित बसस्थानकावर प्रतिमा लावून केली जयंती साजरी.        अराजकीय संघटना असलेल्या भिम टायगर सेनेकडून महामानवांचे विचार पेरण्याचे कार्य नेहमीच केल्या जाते. महामानवांच्या विचाराचे शिक्षण देऊन त्यांना संघटित करण्यासोबत संघटन शक्ती वाढवून येणाऱ्या संकटाशी दोन हात करण्याचा संघर्ष कसा करावा यासाठी प्रबोधनाच्या माध्यमातून व प्रत्यक्ष कृतीतून कार्य करणारे एकमेव संघटना म्हणजे भिम टायगर सेना होय.  सर्वधर्म समभाव व मानवतावादी दृष्टिकोन शिकविणाऱ्या सर्वच महामानवांच्या विचारांची गरज आज समाजाला भासत आहे व ते विचार तेवत ठेवण्यासाठी सर्वांनीच आपापल्या परीने प्रयत्न करण्याची गरज आहे आणि त्यातीलच एक भाग म्हणून भिम टायगर सेनेकडून यवतमाळ जिल्हयतिल पुसद शहर बस स्थानकावर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्य टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर दादा कांबळे य
वीज वितरण कंपनी च्या कार्यकारी अभियंत्यांना तात्काळ निलंबित करा -जिल्हा काँग्रेस कमिटी ची मागणी यवतमाळ: 3 ऑगस्ट यवतमाळ शहरासह जिल्यातील विद्युत डीपी उघड्या असल्याबाबत अनेक वृत्तपत्रातून प्रसिद्धीस आले अनेकांचे प्राणही गेलेत परंतु निगरगट्ट झालेल्या प्रशासनाने याची कोणतीही दखल घेतलेली नाही या उलट सर्वत्र उघड्या डीपी आपल्याला पहावयास मिळतात अनेक ठिकाणी तर केवळ 3 फूट अंतरावर उघड्या डीपी आहेत यात लहान मुलांचा बळी जाण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे, या सर्व डीपी झाकण्याबाबत सतत दुर्लक्ष करणाऱ्या कार्यकारी अभियंत्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे ही मागणी एका प्रसिद्ध पत्रकातून जिल्हा काँग्रेस कमिटी च्या वतीने सरचिटणीस अनिल गायकवाड यांनी केलेली आहे, जर या प्रकारात जिल्यात कोणत्याही नागरिकांचा अथवा लहान मुलांचा दुर्घटना होऊन बळी गेल्यास कार्यकारी अभियंत्यांवर 302 कलमा अंतर्गत कारवाही करण्यास प्रशासनाला भाग पाडू असा ही इशारा या वेळी देण्यात आला, भर पावसात अनेक डीपी च्या आतमध्ये सुद्धा पाणी साचलेले असून हा वीज वितरण कंपनी चा  प्रकार अत्यंत निंदनीय असून तात्काळ कार्यकारी अभियंत्यांन
आर्णी येथिल श्री म द भारती विद्यालयात शिक्षक पालक सभा संपन्न आर्णी : दि. ३१ प्रतिनिधि : शाहरुख काझी आर्णी येथिल श्री म द भारती विद्यालय येथे दिनांक 31 जूलै 2019 ला शिक्षक पालक सभेचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी पालकांनी खुप कमी प्रमाणात उपस्थीती दर्शविली. या सभेत विद्यार्थ्याच्या सर्वांगीन विकासासाठी कोणत्या उपाय योजणा करण्यात याव्या जसे क्रिडा क्षेत्र चांगला भर देण्यात यावा, विद्यार्थ्यांना पिण्या करिता फिल्टरच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, एका वर्गात 120 मुले बसतात ते 70 ते 80 करण्यात यावे व नविन शैक्षणिक क्षेत्रात बदल करणे अशा अनेक समस्या पालकांनी यावेळी उपस्थित केले यावर शाळेचे मुख्याध्यापक ए डी जगताप सर यांनी मार्गर्शन करुन समस्याचे निराकरण करण्यात येईल याची ग्वाही दिली तसेच एस टी आगाराने शाळा सुटल्या नंतरच ग्रामिण भागातील बसेस सोडावे अशी विनंती आगार प्रमुखांना केली या कार्यक्रमा प्रसंगी अध्यक्ष ए डी जगताप (मुख्याध्यापक), सचिव ए एम उत्तरवार व सदस्य शेख युनूस सह समितीचे इतर सर्व सदस्य, शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षिका व पदाधिकारी तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होत
राष्ट्रीय महामार्गाच्या चुकीच्या नियोजनाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान व अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या :  जिल्हा काँग्रेस कमिटी ची मागणी तात्काळ शेतकऱ्यांना मदत न दिल्यास आंदोलनाचा इशारा : आ डॉ वजाहत मिर्झा यवतमाळ दि 31 जुलै:  यवतमाळ जिल्ह्यातुन नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग चे काम सुरू असून सदर यंत्रणेने शेतकऱ्यांच्या शेतातून पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या नाल्या बुजविल्या व नव्याने पाणी वाहून जाण्यासाठी नाल्या खोदल्या नाही तसेच पाणी वाहून जाणारे पाईप चुकीच्या पद्धतीने टाकल्याने पावसाचे पाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतात व इतर जागेत गेल्याने पिके वाहून जाण्यासह प्रचंड नुकसान झाले, याची तात्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी व संबंधितांवर तात्काळ कारवाही करण्यात यावी तसेच अश्या चुकीच्या नियोजनाने अनेक गावातील वस्तीत सुद्धा पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे त्यांनाही राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने तात्काळ मदत देण्यात यावी. यवतमाळ जिल्यात गेल्या तीन दिवसात अचानक झालेल्या अतिवृष्टीने अनेक घरांची पडझड झाली त्याच पद्धतीने शेतीतील पिके वाहून गेली व शेत जमीन खरडून गेल
भाजपाच्या शक्तीकेंद्रप्रमुखांसह पदाधिका-यांची रविवारी बैठक,माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री व तीन विद्यमान मंत्री  उपस्थित राहणार.  यवतमाळ  : भारतीय जनता पार्टीच्या, यवतमाळ जिल्ह्यातील शक्तीकेंद्रप्रमुखांसह पदाधिका-यांच्या जिल्हा बैठकीचे आयोजन रविवार दि. 28 जुलै रोजी, दुपारी एक वाजता, यवतमाळ येथील आर्णी बायपास मार्गावरील समर्थ लॉनमध्ये करण्यात आले आहे. या बैठकीला माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, राज्याचे कामगार मंत्री ना. संजय कुटे, पालकमंत्री मदन येरावार, आदिवासी विकास मंत्री ना.डा. अशोक उईके, भाजपाचे विदर्भ संघटनमंत्री उपेंद्रजी, जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, आ.निलय नाईक,आ. संजय रेड्डी बोदकुरवार, आ. राजूभाऊ तोडसाम, आ. राजेंद्र नजर्धने, माजी आ. अण्णासाहेब देशमुख पारवेकर, माजी मंत्री संजय देशमुख प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. रविवारी होणाऱ्या या बैठकीसाठी यवतमाळ जिल्हयातील सर्व शक्तीकेंद्र प्रमुख, तालुका व शहर अध्यक्ष, तालुका व शहर सरचिटणीस, जिल्हा आघाडी अध्यक्ष, नगर परिषद सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, विधानसभा विस्तारक, व जिल्हा पदाधिकाऱ्यांनी वेळेवर उप