मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जुलै, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
राष्ट्रीय महामार्गाच्या चुकीच्या नियोजनाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान व अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या :  जिल्हा काँग्रेस कमिटी ची मागणी तात्काळ शेतकऱ्यांना मदत न दिल्यास आंदोलनाचा इशारा : आ डॉ वजाहत मिर्झा यवतमाळ दि 31 जुलै:  यवतमाळ जिल्ह्यातुन नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग चे काम सुरू असून सदर यंत्रणेने शेतकऱ्यांच्या शेतातून पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या नाल्या बुजविल्या व नव्याने पाणी वाहून जाण्यासाठी नाल्या खोदल्या नाही तसेच पाणी वाहून जाणारे पाईप चुकीच्या पद्धतीने टाकल्याने पावसाचे पाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतात व इतर जागेत गेल्याने पिके वाहून जाण्यासह प्रचंड नुकसान झाले, याची तात्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी व संबंधितांवर तात्काळ कारवाही करण्यात यावी तसेच अश्या चुकीच्या नियोजनाने अनेक गावातील वस्तीत सुद्धा पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे त्यांनाही राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने तात्काळ मदत देण्यात यावी. यवतमाळ जिल्यात गेल्या तीन दिवसात अचानक झालेल्या अतिवृष्टीने अनेक घरांची पडझड झाली त्याच पद्धतीने शेतीतील पिके वाहून गेली व शेत जमीन खरडून गेल
भाजपाच्या शक्तीकेंद्रप्रमुखांसह पदाधिका-यांची रविवारी बैठक,माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री व तीन विद्यमान मंत्री  उपस्थित राहणार.  यवतमाळ  : भारतीय जनता पार्टीच्या, यवतमाळ जिल्ह्यातील शक्तीकेंद्रप्रमुखांसह पदाधिका-यांच्या जिल्हा बैठकीचे आयोजन रविवार दि. 28 जुलै रोजी, दुपारी एक वाजता, यवतमाळ येथील आर्णी बायपास मार्गावरील समर्थ लॉनमध्ये करण्यात आले आहे. या बैठकीला माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, राज्याचे कामगार मंत्री ना. संजय कुटे, पालकमंत्री मदन येरावार, आदिवासी विकास मंत्री ना.डा. अशोक उईके, भाजपाचे विदर्भ संघटनमंत्री उपेंद्रजी, जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, आ.निलय नाईक,आ. संजय रेड्डी बोदकुरवार, आ. राजूभाऊ तोडसाम, आ. राजेंद्र नजर्धने, माजी आ. अण्णासाहेब देशमुख पारवेकर, माजी मंत्री संजय देशमुख प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. रविवारी होणाऱ्या या बैठकीसाठी यवतमाळ जिल्हयातील सर्व शक्तीकेंद्र प्रमुख, तालुका व शहर अध्यक्ष, तालुका व शहर सरचिटणीस, जिल्हा आघाडी अध्यक्ष, नगर परिषद सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, विधानसभा विस्तारक, व जिल्हा पदाधिकाऱ्यांनी वेळेवर उप
प्रा. खान हसनैन आकिब यांचा सत्कार व बाल भारती उर्दू विभागाकडून पाठ्यपुस्तकांची मानद प्रती भेट.  पुसद :  बालभारती' महाराष्ट्र शासनाच्या वतीने अभ्यासक्रमावर आधारित पाठ्यपुस्तक तयार करणारी संस्था आहे ज्या    च्या  स्थापनेला २०१८ मध्ये ५० वर्ष पूर्ण झाले आहे. या वर्षी म्हणजे २०१९ च्या शैक्षणिक वर्षात बालभारतीने एकाच वर्षी इयत्ता दूसरी व इयत्ता बारावी च्या पाठ्यपुस्तके तयार केले आहे. ह्या पुस्तका अत्यंत दर्जेदार व नावीन्यपूर्ण असून शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी शाळांमध्ये पोहोचले, हे विशेष. पुसद येथील प्रख्यात साहित्यिक, विचारवंत, कवि अणि शिक्षण तज्ञ, गुलाम नबी आझाद अध्यापक विद्यालय, पुसद येथील प्रा. खान हसनैन आकिब हे बालभारतीच्या भाषा समिती चे सन्मानीय सदस्य आहेत. आता पर्यंत विविध विषयांवर  त्यांच्या अकरा पुस्तकं प्रकाशित झाल्या आहेत. विशेष म्हणजे ते उर्दू भाषा समितीच नव्हे तर पर्शियन भाषा समितीचे पण सदस्य आहेत. या दोन्ही भाषा समितीचे सदस्य म्हणुन त्यांनी इयत्ता दूसरी (उर्दू) व अकरावी (उर्दू व पर्शियन) च्या दोन्ही भाषांची पाठ्यपुस्तकाच्या तयारीत मोलाचा योगदान दिला आहे. या पा
सत्यनिर्मिति महिला मंडळ च्या माहुर तालुका समितीचे गठन।। कर्याल्याचे उद्घटान तथा फलक अनावरण सोहळा सम्पन्न।। वडसा पडसा शाखा कार्यालयाचे ग्रा प येथे शुभारंभ।। माहुर तीर्थ क्षेत्र(ता. प्र.):- महिलांना न्याय मिळवून देने,महिलांच्या हक्कासाठी नेहमी त्यांचा साथ देणारी,महिलांना शिक्षित व संगठित करुण समाजात त्याना स्वताच्या पायावर उभे करण्यासाठी संघर्ष करणारी जेथे महिलांवर अत्याचार होते त्या महिलेला हिम्मतिचा हाथ देणारी,बेटी पढ़ाओ भविष्य बचाओ मिशनला जन सामान्य पर्यन्त पोचविनारी महाराष्ट्रातील सत्यनिर्मिति महिला मंडळ उमरखेड़ या महिला संघटनेची नांदेड़ जिल्ह्यात दूसरी शाखा स्थापन करण्यात आली  माहुर तालुक्यात सत्यनिर्मिति महिला मंडळ च्या कार्यालय चे उद्घाटन माहुर शहर नगर पंचायत नगराध्यक्षा कु शीतल जाधव मैडम यांच्या हस्ते करण्यात आले तसेच फलक अनावरण सोहळा नगर उपाध्यक्षा सौ अश्विनी तुपडाळए मैडम यानी केले सत्यनिर्मिति महिला मंडळ मागील बारा वर्षा पासून यवतमाळ जिल्ह्यात महिला व बाल कल्याण साठी कार्य कारित आहे व महिलांच्या समस्या व अत्याचार दूर करण्या करिता नेहमी प्रयत्नशील आहेत महिला मंडलाचे 
यवतमाळ जिल्हयतिल आर्णी बायपास रस्ता बांधण्या साठी  हसूल राज्यमंत्री ना.राठोड यांचे दुर्लक्ष दिग्रस :-             स्मशान भूमी रोड कडून आर्णी करिता जाण्यासाठी बायपास बनवण्यासाठी आला. त्याकरित्या बायपास जाणाऱ्या रस्तावरील अनेक नागरिकांच्या जमिनीचे शासनाने भूमी अधिग्रहण केले परंतु ३ वर्ष लोटून गेले, अधिकाऱ्यांच्या कार्यालयात चकरा मारल्या तरी सुद्धा आणखीही त्या ९ नागरिकानां शासनाने केलेल्या भूमिअधिग्रहणाचा मोबदला मिळालेला नाही. आम्हाला मोबदला लवकर न मिळाल्यास आम्ही तेथेच घर बांधणार असल्याचा इशारा प्लॉटधारकांनी दिला आहे.             ४ वर्षा आधी दिग्रस-आर्णी बायपास करिता रस्ता मंजूर करण्यात आला. त्याकरिता तेथील प्लॉटधारकांच्या जमिनी शासनाने घेतल्या व लवकरच आपल्याला याचा मोबदला देण्यात येईल असे आश्वासनही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिले. मात्र ४ वर्ष उलटूनही त्या ९ प्लॉटधारकांना आपल्या जमिनीचा मोबदला मिळाला नाही.  तो मोबदला लवकरात लवकर द्यावा याकरिता अनेक वेळा तहसिल कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग  तसेच दिग्रस-दारव्हा मतदारसंघाचे आमदार महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांना निवेदन द
घाटंजी मध्ये शेतकऱ्याची विश प्राशन करुन आत्महत्या  यवतमाळ : दि.१८ (संजय ढवळे घाटंजी) घाटंजी तालूक्यातील पारवा पो. स्टेशन अंतर्गत नारायनपेठ येथील शेतकरी देवराव सोन्या रावते वय 50 यांनी दि. 18 जुलाई रोजी सकाळी 11 च्या दरम्यान शेतातून घरी परतला आणी खाटेवर झोपला असता त्याच्या तोडांतून फेस आल्यामुळे ही बाब घरच्यांच्या लक्षात आल्यामुळे त्याला घाटंजी येथे दवाखान्यात ऊपचारासाठी आणण्यात आले पण रसत्यात मध्येच त्याचे निधन झाले याचे कडे नारायणपेठ येथे तिन एकर शेती असून ग्रामीन बँकेंचे 45 हजार रुपये व ईतर खाजगी कर्ज होते शेतात तिन वेळा पेरणी करून सुध्दा पाणी न आल्यामुळे चौतांद्या पेरणीची पून्हा वेळ येणार ह्या विवंचनेत तो असल्यामुळे त्याने आत्महत्येचा मार्ग अवलबिला असेल अशी  गावकऱ्यात चर्चा सुरू आहे तरी शासणाने ह्या गरीब शेतकऱ्याला आर्थिक मदत मीळावी अशी आप्तस्ठाची मागणी आहे मयताच्या मुलगा गंगाराम देवराव रावते यांनी दीलेल्या मुलाखतीत सांगीतले आहे.
यवतमाळ ग्रामीण क्षेत्रातील अल्पसंख्यकबहुल भागाच्या विकासासाठी मुस्लिम शिष्टमंडलची पालकमंत्री सोबत विशेष चर्चा.  सार्वजनिक रसत्यांची कामे तातडीने करण्याचे पालकमंत्रीचे निर्देश यवतमाळ :  यवतमाळ ग्रामीण क्षेत्रातील अल्पसंख्यक मुस्लिम बहुल भागाच्या सार्वजनिक विकासा कामे व मुख्यतः रसत्यांच्या कामांसाठी मुस्लिमबहुल भागातील जनप्रतिनिधी,सामाजिक कार्यकर्ते व राजकीय नेत्यांच्या शिष्टमण्डलाने आज 9 जुलै रोजी पालकमंत्री मदन भाऊ येरावार यांची भेट घेवून चर्चा केली. पालकमंत्री येरावार यांच्या सोबत चर्चेच्या वेळी विशेषकर मुस्लिम बहुल ग्रामीण भागातील रसत्यांच्या दुरावस्थेवर लक्ष देण्याची मागणी करण्यात आली,या प्रसंगी पालकमंत्री यांनी सकारात्मक पावले घेत या भागातील रस्ते निर्माण करण्यासाठी रसत्यांची यादि मागितली व तब्बल 7 भागातील रसत्यांच्या कामाना मंजूर करवून देण्याचे आश्वासन दिले.या भागातील शादाब बाग, गोल्डन पार्क,नवरंग सोसायटी,गुलशन नगर,कापसे लेआऊट,रचना सोसायटी,नागसेन सोसायटी,शर्मा लेआउट येथील रसत्यांची दुरावस्था पाहता पालकमंत्रीनी सार्वजनिक बांधकाम विभागाला तातडीने या भागातील रसत्यांचे