मुख्य सामग्रीवर वगळा
यवतमाळ जिल्हयतिल आर्णी बायपास रस्ता बांधण्या साठी  हसूल राज्यमंत्री ना.राठोड यांचे दुर्लक्ष


दिग्रस :- 


           स्मशान भूमी रोड कडून आर्णी करिता जाण्यासाठी बायपास बनवण्यासाठी आला. त्याकरित्या बायपास जाणाऱ्या रस्तावरील अनेक नागरिकांच्या जमिनीचे शासनाने भूमी अधिग्रहण केले परंतु ३ वर्ष लोटून गेले, अधिकाऱ्यांच्या कार्यालयात चकरा मारल्या तरी सुद्धा आणखीही त्या ९ नागरिकानां शासनाने केलेल्या भूमिअधिग्रहणाचा मोबदला मिळालेला नाही. आम्हाला मोबदला लवकर न मिळाल्यास आम्ही तेथेच घर बांधणार असल्याचा इशारा प्लॉटधारकांनी दिला आहे.

            ४ वर्षा आधी दिग्रस-आर्णी बायपास करिता रस्ता मंजूर करण्यात आला. त्याकरिता तेथील प्लॉटधारकांच्या जमिनी शासनाने घेतल्या व लवकरच आपल्याला याचा मोबदला देण्यात येईल असे आश्वासनही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिले. मात्र ४ वर्ष उलटूनही त्या ९ प्लॉटधारकांना आपल्या जमिनीचा मोबदला मिळाला नाही.  तो मोबदला लवकरात लवकर द्यावा याकरिता अनेक वेळा तहसिल कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग  तसेच दिग्रस-दारव्हा मतदारसंघाचे आमदार महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांना निवेदन देऊनही याकडे त्यांनी लक्षच दिले नसल्याने आता लवकरात लवकर आम्हा प्लॉटधारकांना भूमी अधिग्रहणाचा मोबदला न दिल्यास आम्ही आमच्या प्लॉट वर बांधू असा इशारा प्लॉट धारकांनी दिला आहे. आता यावर प्रशासन काय कार्यवाही करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
           भूमी अधिग्रहण पुर्ण झाले नसल्याने तेव्हा तो रस्ता स्मशानभूमीपर्यंतच बनविण्यात आला होता. तेव्हा पासून तो रस्ता तसाच आहे तो अजूनही तयार केला गेला नाही. रस्ता पूर्ण न झाल्याने रस्त्यावर धुळीचे साम्राज्य असून सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने पाऊस येताच या रस्त्यावर चिखल होत असल्याने या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या प्रवाश्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे अशी नागरिकांची मागणी आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

यवतमाल जिले के तरोडा गांव में शहीद जवान रहाटे को दीगई अंतिम विदाई. अरणी:- प्रतिनिधि (शाहरुख काझी) महाराष्ट्र के गडचिरोली में 1 तारीख को हुए नक्सली हमले में शहीद जवान आग्रमन रहाटे को उसके गांव में अंतिम विदाई दे दी गई लेकिन इनके परिजनों ने इनकी टुकड़ी का नेतृत्व करने वाले अधिकारी की मिलीभगत से यह हादसा होने का गंभीर आरोप लगाया है गडचिरोली के कुरखेड़ा में 1 मई के दिन नक्सलियों द्वारा पुलिस गाड़ी को विस्फोट से उड़ाकर 15 जवानों को शहीद किया था उनमें से एक यवतमाल जिले के अरणी तहसील के तरोड़ा गांव का जवान अग्रमन रहाटे भी शहीद हुआ है शहीद जवान के गांव में 3 में को नम आंखों से अंतिम विदाई दे दी गई शहीद के परिजनों ने इस हमले को इनका नेतृत्व करने वाला अधिकारी काले के मिलीभगत से अंजाम दिया गया है ऐसा गंभीर आरोप लगाया है इस अधिकारी पर कार्रवाई करने की मांग परिजनों ने की है.
पुसद विधानसभा के युवा उमेदवार इंद्रनील मनोहरराव नाईक इनकी ऐतेहासिक जीत. महाराष्ट्र - यवतमाल जिले के पुसद विधानसभा निर्वाचन क्षेत्र से महाराष्ट्र के पूर्वमंत्री मनोहरराव नाईक के सुपुत्र युवा उमेदवार इंद्रनील मनोहर नाईक ने भाजपा के उमेदवार निलय नाईक को करारी हार देते हुए कुल 89143 मत हासिल करके एक ऐतिहासिक जीत हासिल की । आपको बतादे के राष्ट्रवादी का किला माने जाने वाले इस चुनाव क्षेत्र में एक ही परिवारज के दो भाई निलय नाईक और छोटे भाई इंद्रनील नाईक चुनाव मैदान में होने के कारण पूरे महाराष्ट्र की नज़र पुसद विधानसभा की इस सीट पर बानी हुई थी । आखिरकार 2019 के इस विधानसभा चुनाव में राष्ट्रवादी के युवा उमेदवार इंद्रनील मनोहरराव नाईक की 9701 ओठों से ऐतेहासिक जीत होने के चलते पुसद विधानसभा का इतिहास कायम रहा ।
टीप्पर हॉटेलमध्ये घुसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान,एक जखमी   पुसद प्रतिनिधी (प्रा. अकरम शेख) पुसद/ दि.१३ पी एन कॉलेज व फार्मसी कॉलेज च्या दरम्यान असलेल्या एका जगदंबा टी सेंटर मध्ये अचानक टीप्पर घुसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन किरकोळ जखमी झाल्याची घटना आज दिनांक १३ जून रोजो दुपारी एक वाजता घडल्याने सर्वत्र खळबळ माजली होती.           याबाबत सविस्तर सविस्तर वृत्त असे की पुसद दिग्रस मार्गावरील फुलसिंग नाईक महाविद्यालय व फार्मसी कॉलेजच्या मध्यभागात असलेल्या चौकातील नूतनताई क-हाले यांच्या घरामध्येच हॉटेल व पानठेला हा व्यवसाय चालू असताना अचानकपणे दुपारी दिग्रस रोड कडून पुसद कडे येणाऱ्या टीप्पर क्रमांक एम पी 09/जी आई  7785 ने  पोलिस ब्रेकेट तोडून हॉटेलला जबर धडक दिली त्यामध्ये पानठेला, हॉटेल चे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन हॉटेल समोर असलेल्या स्कुटी क्रमांक एम एच 29/बी एल  5110 क्रमांकाच्या ॲक्टिवा गाडीला जबर धडक बसल्याने दुचाकीस्वार जखमी झाला असून त्यांना खाजगी दवाखान्यांमध्ये उपचारासाठी भरती केले  तर घर मालक तथा हॉटेलचे मालक असलेल्या नूतनताई क-हाळे यांनी हा प्रत्यक्